By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
AskMeIndiaAskMeIndiaAskMeIndia
  • Automobile
  • Entertainment
  • Education
  • Lifestyle
  • Tech
  • Sports
Reading: 78th Independence Day Speech / Essay In English Marathi
Share
Notification Show More
Font ResizerAa
AskMeIndiaAskMeIndia
Font ResizerAa
  • Automobile
  • Entertainment
  • Education
  • Lifestyle
  • Tech
  • Sports
Search
  • About Us
  • Blog
  • Contact
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
Have an existing account? Sign In
Follow US
AskMeIndia > Blog > Latest > 78th Independence Day Speech / Essay In English Marathi
LatestTech

78th Independence Day Speech / Essay In English Marathi

Bhumika Patel
Last updated: August 2, 2024 12:03 pm
Bhumika Patel Published August 4, 2021
Share
SHARE

Good morning to all teachers, parents and my dear Classmates. Today we are gathered here to celebrate the occasion of Independence day on 15th of August. We celebrate this day with lots of enthusiasm and joy every year because India got freedom on this day in 1947 from British rule. We are here to celebrate the 75th number of independence day. People of India had suffered Brutal behaviour of Britishers for many years.

Contents
78th Independence Day Speech / Essay In English MarathiSwatantrata Divas Speech in Marathi
75th Independence Day Speech / Essay In English Marathi
Today we Indian’s have freedom just because of decades of struggle of our forefathers. Before 1947 people were the slaves of Britishers and forced to follow all the orders of them. Today we are free to do anything because of our all great Indian freedom fighter & leaders who struggled hard for many years to get freedom against British rule.

78th Independence Day Speech / Essay In English Marathi

१५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वतंत्रता दिवस. याच दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून भारत स्वतंत्र झाला. त्यामुळेच १५ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्वच जण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. आपल्या भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. यादिवशी शाळा, महाविद्यालये, संस्था, ऐतिहासिक ठिकाणे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा १५ ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन मोठ्या आदराने, आपुलकीने साजरे करतात. १५ ऑगस्ट दिवशी लाल किल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ध्वजारोहणानंतर लाल किल्यावर प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांसारख्या थोर नेत्यांना आणि शूरवीरांना श्रद्धांजली वाहतात.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात व्यक्तींचे या दिवशी स्मरण केले जाते. राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. यादिवशी सर्वच ठिकाणी आपला तिरंगा फडकवत एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या या देशाच्या झेंडयामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच आपण याला तिरंगा म्हणतो. हा तिरंगा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो. यामधील प्रथम केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामधील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे.

१५ ऑगस्ट हा सोनियाचा दिवस आपण ज्यांच्यामुळे पाहू शकलो त्यांची आठवण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. या दिवशी भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते. या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि भारत एक संघराज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्ह्णून ओळखला जाऊ लागला. १५० वर्षे आपल्या देशातील लोकांनी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढली, हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशीची शिक्षा देण्यात आली तसेच कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला.

Swatantrata Divas Speech in Marathi

ब्रिटिशांविरुद्ध त्यावेळी अनेक युद्धे झाली त्यावेळी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. कित्येक लोकांचे संसार नष्ट झाले. अनेक नेत्यांनी मिळून आंदोलने केली तसेच अनेक कठीण प्रसंगांनाही त्यांनी तोंड दिले. हे करत असताना ब्रिटिश सरकार कडून जुलूम जबरदस्ती सहन करावी लागली आणि काहींना तर आपले प्राणही गमवावे लागले. या सर्वच ज्ञात अज्ञात लोकांमुळे त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच हा सोनियाचा दिवस आपण पाहू शकलो.

स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली एक राज्य पद्धती अवलंबण्यात आली. आपले एक संघराज्य निर्माण झाले. त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी कारभार पाहणार. कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही. संघराज्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. या राज्यघटने नुसारच आपल्या देशातील कायदेकानून आणि कारभार चालतो, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असेही म्हणतात.

आपल्या या स्वतंत्र भारत देशात सर्व धर्माचे लोक राहतात. हे लोक स्वातंत्र्याआधीही राहत होते आणि आत्ताही राहतात. जसे कि हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून सुद्धा ओळखला जातो. आपल्या देशाने सर्व धर्म समभाव अंगी स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणून सुद्धा आपल्या देशाची संपूर्ण जगात ओळख निर्माण झाली आहे.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. स्वातंत्र्यासाठी लढताना ब्रिटिशांचा कावेबाजपणा आणि जुलुमजबरदस्ती पाहून काहींनी त्यांच्यावर शस्त्र उगारले. १८५७ चे स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे यांनी गाजविले. पुढे त्यानंतर सशस्त्र उठाव करून वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इत्यादींनी आपला निषेध शस्त्रांसह दाखविला. यातील काही शूरवीरांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली. रानडे, टिळक, गोखले, आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ्य वापरून ब्रिटिशांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची सामान्य जनतेला जाणीव करून दिली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रात्साहन दिले.

महात्मा गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आल्यावर सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी

India is our country and we are its citizens. We should always be ready to save it from the enemy. It is our responsibility to lead our country ahead and make India the best country in the world.

Jai Hind, Jai Bharat.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Email
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपके लिए खास

InternetLifestyle

AI in Smartphones : अब सस्ते स्मार्टफोन भी होंगे AI से लैस 2026

Automobile

Honda ने लॉंच की अपनी ये दमदार बाइक मिलेगा पॉवरफुल इंजन और 80 kmp का माइलेज, Honda Shine 100

Tech

लौट आया Nokia अपने सबसे धांसू स्मार्टफोन के साथ , लांच किया 100 मेगापिक्सल वाला Nokia X500 5G स्मार्टफोन

Tech

अब Vivo X200 सिरीज़ का 200MP वाला ये नया स्मार्टफोन हुआ लांच, चाँद की फ़ोटो ले सकेंगे नजदीक से

Automobile

95 kmpl के माइलेज वाली New Yamaha rx 100 बाइक अब मिलेगी इतनी सस्ती, क्या है आपका बजट

Tech

iqoo का अब तक का सबसे धांसू फ़ोन लांच , मिलेंगे ये दमदार फ़ीचर्स इस iqoo 13 में

You Might Also Like

ऐसे करे PicsArt मे Stylish Font को Add और बनाये Amazing Photos

June 12, 2021
OnePlus 12 vs Vivo 40
Tech

OnePlus 12 vs Vivo 40: कौन सी स्मार्टफोन है बेहतर?

September 1, 2024
Tech

108 मेगापिक्सल कैमरा और इन धांसू फ़ीचर्स के साथ लांच किया OnePlus ने सस्ता 5G स्मार्टफोन

September 8, 2024
Tech

Realme 5G Smartphone : रियल मी के इस फोन के सामने DSLR भी है फैल , कीमत सिर्फ इतनी

August 12, 2024
© AskMeindia. All Rights Reserved.
  • About Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Contact
Welcome Back!

Sign in to your account